Helth Care/ आयुर्वेद

Helth Care/ आयुर्वेद Helth Care.आयुर्वेदिक आपनाओ, स्वस्थ जीवन पाओ.

16/04/2025
28/02/2025

*पाणी पिणे वाढवा*

पाण्याचे महत्व -----
१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.
२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.
५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
६) B. P. संतुलित राहतो.
७) बद्धकोष्ठता नष्ट होते.
८) आळसपणा कमी होतो.
९) डोक्यावरील केस गळत नाहीत.
१०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.
११) तारूण्य टिकून राहते.
१२) शरीर आतून स्वच्छ होते.
१३) किडनी स्टोन होत नाहीत.
१४) अन्नपचन चांगले होते.
१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
१६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.
१७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.
१८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते.
१९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.
२०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.
२१) तहान लागली की पाणी प्यावेच.
२२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे.
२३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील.
२४) आजारपणात गरम पाणी प्यावे.
२५) रात्री जास्त पाणी पिऊ नये.
२६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.
२७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.
# *आरोग्य संदेश* #
पाणी म्हणजेच आपले जीवन.
करा आरोग्यासाठी भरपूर सेवन.

 •आज बहुत से बच्चे शारीरिक और मानसिक कमजोरी से जूझ रहे है।•Asclepius Wellness द्वारा बच्चो के लिए तैयार किया गया एक बेहत...
24/01/2025



•आज बहुत से बच्चे शारीरिक और मानसिक कमजोरी से जूझ रहे है।
•Asclepius Wellness द्वारा बच्चो के लिए तैयार किया गया एक बेहतरीन आयुर्वेदिक रस है |
•बच्चो की शारीरिक और मानसिक कमजोरी, मानसिक विकार, ग्रोथ ना होना, याददास्त, पढनें मे कमज़ोर, सिर दर्द, भूख ना लगना, नींद ज्यादा आना, पढ़ाई मे मन ना लगना, चिड़चडा होना, डाइजेशन ठीक ना रहना, बार बार सर्दी जुखाम होना, बॉडी ट्रेम्प्रेचर ठीक करना, इम्यून सिस्टम को ठीक कर बच्चो के शरीर और मानसिक विकास मे लाभकारी|
•इसे 1से 14 साल के बच्चो को दिया जा सकता है।

INGREDIENTS:-
•बाम्ही
•तुलसी
•सुनथी
•गिलोय
•शंखपुष्पी
•सॉफ
•पान पत्ता रस
•काली मिर्च
•विदारी कंद

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऐसे ही आयुर्वेदिक प्रोडक्ट की जानकारी के लिए बने रहिये हमारे साथ
लेने के लिए फोन करें- 7977734199

धन्यवाद �

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*                       *हृदयविकार.**हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृद...
23/01/2025

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
*हृदयविकार.*

*हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार असं सर्वसाधारणरीत्या म्हटलं जातं.*

*आपण बराच काळ सतत वेगानं चालत असलो की पाय दुखु लागतात किंवा जड वजन उचलल्यामुळं हात दुखु लागतात. याचं कारण म्हणजे पायांच्या किंवा हाताच्या स्नायूंना काम करण्यासाठी ज्या वेगानं ऑक्सिजनचा वापर करावा लागतो त्या वेगानं त्यांना तो मिळत नाही.*

*हृदय हाही एक स्रायूच असल्यामुळे त्यालाही जर योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा झाला नाही तर तोही दुखू लागतो. जस तेल वाहून नेणार्‍या टँकरच्या इंजिनाला त्या टैंकरमधल्या तेलाचा काहीच उपयोग होत नाही तसंच हृदयाच्या आत कितीही रक्त असलं तरी त्याचा वापर त्या स्नायूंना करता येत नाही. त्यासाठी त्याच्यावर एखाद्या मुकुटाप्रमाणे विराजमान झालेल्या रक्तवाहिन्यांकडून त्याला रक्ताचा योग्य तितका पुरवठा व्हावा लागतो.*

*ज्यांना उच्च रक्तदाबाचा विकार जडलेला आहे, त्यांना हृदयविकारही जडण्याची शक्यता जास्ती असते. रक्तदाब वाढण्याचीही अनेक कारणं आहेत. अतिधुम्रपान, लठ्ठपणा तसंच शरीराची फारशी हालचाल न करणं यामुळं रक्तदाब वाढीस लागतो.*

*काहींच्या आनुवंशिक गुणधर्मामुळे रक्तदाब वाढलेला असतो. तसंच अतितणावग्रस्त परिस्थितीही रक्तदाब वाढण्यास कारणीभूत होते. पण त्याहूनही अधिक घोकादायक आहे ते रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण. हे वाढलेलं असेल तर मग हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या कोंडण्याची शक्यताही वाढीस लागते.*

*मधुमेह असणाऱ्या मंडळींनाही हृदयविकार होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच लठ्ठपणा, मेदवृद्धी हीही हृदयविकाराला पोषक परिस्थिती निर्माण करतात. बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वजन आणि उंची यांचं गुणोत्तर हे लठ्ठपणा मोजण्याचं एक एकक आहे. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स पेक्षा जास्ती आहे अशांना हृदयविकार होण्याची शक्यताही जास्ती असते. अति धूम्रपान किंवा अति मद्यपान हेही हृदयविकाराला कारणीभूत असतात.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

11/01/2025

*गाजराचा ज्युस !*

वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी पाळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे जेवणावर कंट्रोल. अनेक जण जेवण कमी करतात. अनेक जण जास्त फॅट असलेल्या गोष्टी खाणे टाळतात.

पण असं करत असताना तुम्हाला योग्य डाएट माहित असणं खूप आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक आणि घरगुती गोष्टी करु शकतात.

गाजर खावून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करु शकतात. गाजर खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल तर ती कमी होण्यास मदत होते. गाजरांमध्ये जीवनसत्त्वे A, C, K, B8, झिंक, लोह यासह अनेक पोषक घटक असतात.

*गाजराच्या ज्यूसचे फायदे :*

1. गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेवर खूप चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.

2. गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.

3. गाजराच्या रसात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. हे तुम्हाला तणाव आणि चिंतामुक्त ठेवते. वाढत्या नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. गाजराचा ज्युस साखर आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने कफचा त्रास कमी होतो.

Helth Care.Pure Ayurvedic
28/12/2024

Helth Care.Pure Ayurvedic

27/12/2024

# # ह्रुदयाघात...

आपल्या देशात, भारतात ३००० वर्षापूर्वि एक मोठे विव्दान महर्षि वाग्भट म्हणून ऋषि होउन गेले.
त्यांनि खूपच सुंदर पुस्तक लिहले होते.
ज्याचे नाव आहे...* अष्टांग* * ह्रुदयम !!!*
आणि या पुस्तकात त्यांनि सर्व प्रकारच्या व्याधि बरे होण्याचे * 7000* सूत्र लिहले होते.
त्यातिलच हे एक प्रमूख सूत्र आहे. , ते म्हणतात कि,
ह्रुदयावर आघात होत आहे.. म्हणजेच, ह्रदयाच्या
रक्तवाहिन्या आकुंचित होत आहे, तिथे ब्लाँकेजेस
तयार होत आहे.

# # अर्थात याचा अर्थ असा आहे की, रक्तात आम्लता वाढलि आहे, आम्लता म्हणजेच * अँसिडिटि* आणि
... ती दोन प्रकारचि असते एक असते रक्ताचि आम्लता,
आणि दुसरि असते पोटाचि आम्लता......... जेव्हा पोटाचि आम्लता वाढते , तेव्हा, पोटात., व छातित जळजळ होते, आंबट ढेकर येतात, तोंडात आंबट पाणि येतं, असे होता, होता, हि जेव्हा विक्राळ रूप घेते तेव्हा आपण त्याला Hyperacidity म्हणतो.

# # आणि जेव्हा हिच अँसिडिटि रक्तात जाते तेव्हा रक्ताम्लता होते. आणि जर हे आम्ल रक्तात गेलं तर ते तिथून निघत नाही. व मग हार्ट ब्लाँकेजेस दिसायला लागतात. व त्रास सूरू होतो.
आणि याच सिच्युएशनलाच,, हार्ट अटँक,, येतो.
हेच प्रमूख कारण आहे हार्ट अटँक येण्याचे!!!
.... मग यावर * उपाय* काय। ?..
तर.. * महर्षि वाग्भट* म्हणतात कि, जेव्हा रक्तात आम्लता वाढते, तेव्हा तुम्हि आहारात.. * क्षारिय*
पदार्थ घेणे वाढवा. दोन प्रकारच्या गोष्टि असतात.* आम्लिय* व। * अल्कलि*.. जेव्हा या दोन्हि गोष्टि एकत्रित केल्या तर * न्यूट्रल* तयार होईल
म्हणजे रक्तातलि अँसिडिटि न्यूट्रल झालि तर, ब्लाँकेजेस होणार नाही.
तेव्हा सर्वात क्षारिय गुणधर्म असलेलि गोष्ट आहे
ति म्हणजे..* दुधिभोपळा*.. याचा रोज ताजा रस काढून
सकाळि अनशापोटि घ्यावा.
......साधारण २०० ते ३००. मिलिग्रँम घ्यावा दररोज.
तसेच * तुळस* देखिल क्षारिय गुणधर्माचि आहे,
व * पुदिना* देखील क्षारिय आहे. तेव्हा
दुधिभोपळ्याच्या रसाच ७-८ तुळशीचे व ७-८ पुदिन्याचि पाने टाकून ब्लेंड करावे व क्षारिय गुणधर्म असलेले * सैंधव मीठ* थोडे चवीला घाला.
मात्र आयोडिन वाले टाकू नका. हे अम्लिय असते.... महर्षि वाग्भटांनि.. दुधिभोपळ्याचि स्तुती केली आहे. ते म्हणतात की सर्वात जा स्त क्षार दुधिभोपळ्यातच असतात.. म्हणून त्याचा रस नियमित घ्यावि..
# #.. जर तुम्ही आज सुरवात केलि तर, २ ते ३
महिन्यातच, चांगले परीणाम दिसायला लागतात.
* हार्ट ब्लाँकेजेस* निघतात,... तेव्हा हा गुणकारि रस, ..जो... ह्रूदयमित्र... आहे
त्याचे सेवन करण्यास सुरवात करावि.....। #* #* #

आयुर्वेद  आपनाओ जीवन स्वस्थ पाओ...🌵🪴🌿☘️🌱 आयुर्वेदिक बनवलेला अर्क व काढ्याचा फक्त 15 दिवसातील जबरदस्त रिझल्ट* *शुगर तर नॉ...
26/12/2024

आयुर्वेद आपनाओ जीवन स्वस्थ पाओ...

🌵🪴🌿☘️🌱 आयुर्वेदिक बनवलेला अर्क व काढ्याचा फक्त 15 दिवसातील जबरदस्त रिझल्ट*

*शुगर तर नॉर्मल झालीच त्याच बरोबर त्यांना शुगर मूळे अनेक त्रास होत होते तसेच BP चा पण त्रास होत होता. व त्यांना थकवा अशक्त पणा पूर्ण कमी झाला व एनर्जी पण वाढली आहे*

👉 *टिप - प्रत्येक पेशंटला रिझल्ट येण्यासाठी लागणार वेळ प्रत्येकाच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे*

Address

Navi Mumbai
Navi Mumbai
400614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Helth Care/ आयुर्वेद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share