05/01/2026
किती खावे आणि कधी थांबावे?
आयुर्वेदात याची स्पष्ट आणि शास्त्रीय मांडणी केलेली आहे.
योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला अन्न घेतल्यास पचन सुधारते, आजार टाळता येतात आणि शरीर निरोगी राहते.
विशेषतः नॉनव्हेज प्रेमींनी हा व्हिडिओ नक्की पाहावा — कारण चुकीच्या प्रमाणात खाणे अनेक त्रासांना कारणीभूत ठरते.
आयुर्वेद काय सांगतो? उत्तर या रीलमध्ये जाणून घ्या.
अधिक जाणून घ्या – आमचा पूर्ण व्हिडिओ युट्युबवर पाहा!
– डॉ. महेश मुळे
श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
अशुकारी ,जीर्णव्याधी व वंध्यत्व उपचार, पंचकर्म उपचार केंद्र, लेंडकर मळा बालिकाश्रम रोड अहमदनगर।
डॉ. महेश मुळे व डॉ. सौ.अंशु मुळे
Mobile
+91 9309039395