27/03/2026
महाराष्ट्रात असे प्रकार चालतात, इतकी पातळी खाली आली यावर विश्वास बसत नाही.
प्रत्येक जण काहीतरी सनसनाटी बोलतो.
निस्वार्थ आहे का स्वार्थ आहे ,हे सुद्धा समजत नाही.
जी बीजे वरिष्ठ मंडळींनी पेरली,त्यांची बहरलेली कटुवृक्षे तयार झालेली दिसतात.
प्रत्येक जगाला स्वतःच्या तथाकथित विकासाशिवाय काही सुचत नाही.
ही सर्व मंडळी भौतिक व्यसनाधीन झालेली दिसते.
प्रश्न पडतो.....हे तरी शांतपणे झोपतात का?
यांची कीव येते....