Dr.Dandekar's Deerghayu Ayurveda & Panchakarma Centre

Dr.Dandekar's Deerghayu Ayurveda & Panchakarma Centre Dandekar's Deerghayu Ayurveda & Panchakarma Centre providing all types of panchakarma procedures .Ay

26/05/2025

लहान वयात होणारा आणि हालचालींना अतिशय बंधन आणणारा असा म्हणजे आमवात. आपण जे खातो ते पचत आणि त्याच्यापासून शरीराला लागणारे पोषण मिळते .

पण काही वेळा अन्नाच नीट पचन होत नाही आणि त्यातून शरीराला हानिकारक असा एक घटक तयार होतो ज्याला आम असं म्हटलं जातं .

आणि हा आम शरीराच्या वेगवेगळ्या संधीमध्ये म्हणजेच जॉइंट्स मध्ये जाऊन साचतो आणि सांध्यांमध्ये सूज ,विंचू चावल्यासारख्या वेदना ,लालसरपणा निर्माण करतो आणि हालचालींना बंधना आणतो .

सकाळी उठल्यावर हि लक्षणे जास्त स्वरूपात जाणवतात आणि तीव्रता दिवस भरात थोडी कमी जाणवते .

हा आमवात पचनाशी निगडित असल्याने अंगात कणकण असणे ,पोट नीट साफ न होणे ,आळस येणे, अंग जड होणे ,अन्न नीट न पचणे अशा तक्रारी जाणवतात .

हा आजार जुना झाल्यानंतर हातापायाची बोटे वाकडी होणे चालण्याची ढब बदलणे, सांधे काम करायचे बंद होणे असे त्रास होऊ लागतात .

तरुण स्त्रियांमध्ये प्रेग्नेंसी आणि मासिक पाळीच्या दिवसांमध्ये योग्य ती विश्रांती योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आमवाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

याशिवाय आमवात होण्याची कोणती कारणे आहेत ती टाळणे खूप गरजेचे आहे कारण आमवात झाल्यानंतर त्याची चिकित्सा खूप वेळ घेणारी असते .

आता अशी कोणती कारण आहे की ज्याच्यामुळे आमवात होऊ शकतो आपण बघितलं की ज्याच्यामुळे पचनशक्ती मंद होते अशा प्रकारची सगळी कारण या आमवाताला आमंत्रण देणारी असतात.

भूक लागलेली नसताना जेवणे, पहिले अन्न पचलेले नसताना त्यावर पुन्हा खाणे ही काही कारण आहेत.

याचबरोबर विरुद्ध आहार म्हणजेच फ्रुट सलाड ,दूध किंवा चहा बरोबर पोळी, चहासोबत बिस्कीट टोस्ट अशा मीठ असणाऱ्या गोष्टी, विविध प्रकारचे मिल्क शेक ,चीज पनीर यापासून बनवलेल्या गोष्टीचे अतीसेवन या विरुद्ध आहाराची उदाहरणे आहेत.

सतत चिंता करणे ,विचार करणे यामुळे पण पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो.

थंड गोष्टींचा वारंवार सेवन, एसी फॅन खाली सतत बसणे यामुळे आमवाताची तक्रारी वाढतात .

याचबरोबर जेवल्यानंतर व्यायाम करणे जेवल्यानंतर झोपणे अशा गोष्टींमुळे आमवात होऊ शकतो

असा आमवात बरा होण्यासाठी काय करावे

ज्या गोष्टींमुळे पचनशक्ती मंद होऊ शकते ,पचनाला त्रास होऊ शकतो अशा गोष्टी टाळाव्यात .

पचनशक्ती वाढवणाऱ्या गोष्टी जसे सतत कोमट पाणी पिणे
भूक लागल्यावर खाणे अशा गोष्टींचा उपयोग करावा
रोज व्यायाम करावा जेणेकरून खाल्लेले अन्न पचेल.
आहार विहारांमध्ये वरील सांगितलेल्या कारणांचा त्याग करावा याच बरोबर लंघन म्हणजे उपवास हे आमवात कमी करण्यासाठी खूप मदत करते
आयुर्वेदामध्ये आमवातासाठी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध असून अभ्यंग पोटली सेक ,बस्ती यासारख्या पंचक्रमांचाही खूप छान वापर होतो .

त्यामुळे त्यामुळे असा त्रास असताना आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

दीर्घायु आयुर्वेद क्लिनिक
नालासोपारा वसई
7507856795/. 8530523295

Millets:Millets are a group of small-seeded grasses that are cultivated as cereal crops, especially in semi-arid and tro...
21/04/2025

Millets:

Millets are a group of small-seeded grasses that are cultivated as cereal crops, especially in semi-arid and tropical regions of Asia and Africa. They are among the oldest cultivated grains and include varieties like:

Pearl millet (Bajra)

Finger millet (Ragi)

Foxtail millet

Sorghum (Jowar)

Barnyard millet

Little millet

Kodo millet

Proso millet

Importance of Millets:

1. Nutritional Value:

Rich in fiber, protein, vitamins (especially B-complex), and minerals like iron, calcium, and magnesium.

Low glycemic index—ideal for diabetics and for managing weight.

2. Health Benefits:

Helps digestion and prevents constipation.

Helps in *managing diabetes, cardiovascular health, and reducing cholesterol.*

Gluten-free—safe for people with gluten intolerance or celiac disease.

3. Environmental Benefits:

Drought-resistant and requires minimal inputs.

Ideal for sustainable agriculture and helps in maintaining biodiversity.

4. Economic Value:

Can boost the income of smallholder farmers.

Requires fewer resources, making it cost-effective for cultivation.

5. Food Security:

A potential alternative to rice and wheat in ensuring food and nutritional security, especially in regions prone to climate stress.

---

Ayurved with EvidencesSucessful skin treatments  Ayurved
02/04/2025

Ayurved with Evidences

Sucessful skin treatments Ayurved

आज का जीवन भागदौड से भरा हुआ है।घर और ऑफिस का बैलेंस संभालते हुए महिलाओं को ,लड़कियों को अपने स्वास्थ्य कि तरफ ध्यान देने...
08/03/2025

आज का जीवन भागदौड से भरा हुआ है।घर और ऑफिस का बैलेंस संभालते हुए महिलाओं को ,लड़कियों को अपने स्वास्थ्य कि तरफ ध्यान देने मे वक्त नहीं मिलता।इन्हीं सभी कारणों के वजह से असिडिटी ,मोटापा,क़मर दर्द,घुटनों के दर्द जैसे बीमारियो को आमंत्रण मिलता है।
चलो आज को जीवनशैली और उसके शरीर के ऊपर होनेवाले परिणाम के बारे मे जान लेते है।

पाचन के विकार
सुबह बिना कुछ खाए महिला घर के काम मैं जुट जाते हैं।बच्चों की पढ़ाई, नौकरी का तनाव,बाँसा खाना,वक़्त पे न खाना, मल मूत्र का अवरोध,व्यायाम न करना जैसे कारणों के वज़ह से हजम नहीं होता।
फिर पेट साफ न होना,गैसेस,एसिडिटी जैसी बीमारियां पैदा होती हैं।

जोडों का दर्द
कमर और घुटनों के दर्द ये बीमारिया ज्यादातर महिलाओं माओ देखी जाती है।
कारण है कोलेस्ट्रॉल की डर की वजह से घी ,तेल जैसे स्नेह का सेवन न करना,ज्यादा यातायात(travelling) ,बैठे काम जैसे कपड़े धोना,पोछा करना, बढता वजन।

मोटापा
घर और आफिस मैं काम करते वक़्त व्यायाम के लिए समय न मिलना ,तनाव को कम करने के लिए दिन मैं सोना ,निरंतर कुछ न कुछ कहते रहना मोटापा बढ़ाने मैं मदद करता है।मोटापा की वजह से हार्मोनल संतुलन बिगड़ जाता है और फिर से वजन मैं बढ़ाव यह दुष्टचक्र चालू रहता है।

मासिक के विकार
मासिक के दिनों में भागदौड़ ,ठीक से खाना न खाना, विश्रान्ति न मिलना ऐसे कारणों की वजह से अनियमित मासिक,कम या ज्यादा बहाव,मासिक के दौरान दर्द,गर्भपात,वन्ध्यत्व जैसे बीमारी बढ़ते नजर आ रही है।


PCOD
Polycystic ovarian disease
आज के जमाने मे यह बीमारी बढ़ते रूप मे कुमारियों मैं पाई जा रही है।
बढ़ता वजन >हार्मोंनल असंतुलन>pcod >हार्मोनल असंतुलन >मोटापा ऐसा दुष्टचक्र चालू रहता है।
तनाव,खानपान, व्यायाम का अभाव यही इस का मुख्य कारण है।

बालों और त्वचा के विकार -
Preservative फ़ूड,सॉस, बेकरी product, जैसे आहार का सेवन,अनेक केमिकल का उपयोग करनें के वजह से बालों का झड़ना ,सफेद होना कम उम्र मैं दिखाई देने लगा है।
यह हुई महिलाओं के आरोग्य की समस्या ।अगले लेख मैं उन्हें ठीक करने के उपाय जान लेंगे।
Www.ayurvedamumbai.com
7507856795
दीर्घायु क्लिनिक
वसई नालासोपारा

Rice is cooked with different medicines and made bolus of it which is tied in cloth that is called as a 'pinda'. First body is massage with oil and then hot fomentation is given with the help of this bouls or pinda.

06/03/2025

शरद ऋतुचर्या :-( सप्टेंबर - आॅक्टोबर ) - ( अश्विन - कार्तिक )         शरद ऋतुमध्ये अचानक वाढलेला सुर्यताप व वर्षा ऋतुमध्...
21/10/2024

शरद ऋतुचर्या :-
( सप्टेंबर - आॅक्टोबर ) - ( अश्विन - कार्तिक )

शरद ऋतुमध्ये अचानक वाढलेला सुर्यताप व वर्षा ऋतुमध्ये संचित झालेले पित्त हे प्रकुपित होते. त्यामुळे पित्ताचे वेगवेगळे आजार शरद ऋतुमध्ये होतात.आजार टाळण्याचे उपाय

आहार :-
1) जुने तांदूळ, जव , लाल तांदूळ खावे.
2) कडू, गोड, तुरट चवीचे पदार्थ खावे.
3) कडू घृत ( तूप ) खावे.
4) कोबी, कारले, भेंडी, बटाटा, सूरण यांसारख्या फळभाज्या खाव्या.
5) मूग, मसूर, मटकी, वाल ही कडधान्ये खावी.
6) पालक, मेथी, चवळी, लाल माठ ह्या पालेभाज्या खाव्या.
7) द्राक्षे, आवळा, केळे, डाळिंब, सफरचंद इ. फळे खावी.

विहार :-
1)माठातले पाणी प्यावे.
2) चंदन, कापूर, खस ह्यांचा लेप लावावा.
3) चंदन, वाळा यांनी सिद्ध केलेले पाणी प्यावे.
4) रात्रीच्यावेळी चांदण्यांच्या प्रकाशात बसावे.

अपथ्य :-
1) खारट पदार्थ खाणे.
2) पोटभर जेवणे.
3) दही, तेल खाणे (अतिप्रमाणात )
4) उन्हात फिरणे.
5) तीक्ष्ण मद्य पिणे.
6) दिवसा झोपणे.

पंचकर्म :-
विरेचन व रक्तमोक्षण करावे.

Www.ayurvedamumbai.com
7507856795

Rice is cooked with different medicines and made bolus of it which is tied in cloth that is called as a 'pinda'. First body is massage with oil and then hot fomentation is given with the help of this bouls or pinda.

Today is* ‘world mental health day’*Mantra of the week: Stress is not what happens to us. It's our response to what happ...
10/10/2024

Today is* ‘world mental health day’*

Mantra of the week: Stress is not what happens to us. It's our response to what happens and response is something we can choose.
Don’t worry Don’t hurry just Take is easy and Breathe says Dr Tanmay Dandekar.

Stress is your body's way of reacting to any kind of need or requirement.
It can be caused by both good and bad practices. Its purely a state of mind
Many people feel stressed by something going on around them,
Their bodies react by discharging chemical elements into the blood.
These elements give people more energy and strength, which can be a good
thing if their stress is caused by physical danger. But this can also be a bad
thing, if their stress is in response to something emotional and there is no outlet
for this extra energy and strength.

Managing stress is all about taking charge: of your thoughts, emotions,
schedule, and the way you deal with problems.
It is very important to identify your true sources of stress, look closely at your
habits, attitude, and excuses.

Always remember these following points
➢ Root cause of stress
➢ What was the reaction of stress
➢ Analyse and Actionables taken to reduce stress
Best tips to reduce stress
➢ Avoid unhealthy habits: Avoid, or at least reduce your consumption of, ni****ne and all drinks containing caffeine and alcohol. Caffeine, alcohol and ni****ne are stimulants and so will increase your level of stress rather than reduce it.Eat healthy and nutritious
➢ Be active: When you feel stressed and tense, go for a brisk walk in fresh air. Try to incorporate some physical activity into your daily routine on a regular basis, either before or after work, or at lunchtime. Regular physical activity will also improve the quality of your sleep.
➢ Sleep in time: You should also aim to go to bed at roughly the same time each day so that your mind and body get used to a predictable bedtime routine.
➢ A problem shared is a problem halved: Just talking to someone about how you feel can be helpful. Talking can work by either distracting you from your stressful thoughts or releasing some of the built-up tension by discussing it.
➢ Time Management: Manage your time well. Biggest challenge of all times
➢ Learn to say No
➢ Music is a all time healer
➢ The act of taking control is in itself empowering, and it's a crucial part of finding a solution that satisfies you and not someone else.
➢ Accept the things you can't change
➢ Be positive
Work smarter. Not harder
➢ Help other people
➢ Challenge yourself
Have some Me-Time

Medicine like brahmi,shankhpushpi and treatment like shirodhara ,basti help to reduce stress.
Counselling is one of the way to control your stress .

So consult your doctor in a time if you feel stressed all the time.

Dr.Tanmay Dandekar
Deerghayu Ayurved
7507856795 /8530523295

09/10/2024

*1 october 2024International Day of older persons *वृद्धावस्था आणि आयुर्वेद                  वृद्ध म्हणजे कोण??  जो वयान...
01/10/2024

*1 october 2024
International Day of older persons *

वृद्धावस्था आणि आयुर्वेद


वृद्ध म्हणजे कोण?? जो वयाने वृद्ध पण मनाने तरुण असतो तो की मनाने वृद्ध पण वयाने तरुण असतो तो?? आयुर्वेदामध्ये वयाप्रमाणे तीन अवस्था वर्णन केल्या आहेत
जन्म ते सोळा वर्ष - बाल
सोळा ते सत्तर वर्ष - तरुण
70 वर्षावरील - वृद्ध
पण सध्याच्या लोकांच्या राहणीमानाकडे आणि शरीराकडे पाहता पन्नास वर्षानंतर च्या लोकांना वृद्ध म्हणावे लागणार असे दिसतेय. केस पिकले, चालताना दम लागायला लागला, दिसायला कमी लागल, तर आपण म्हणतोच ना म्हातारा झालास की काय??
वृद्ध म्हणजे वयाची अशी अवस्था की अनुभवाने संपन्न आहे पण काम करण्याची शक्ती कमी झालेली आहे. या अवस्थेत दोन प्रकारच्या समस्या संभवतात एक शारीरिक आणि दोन मानसिक
शारीरिक दृष्ट्या शरीराने एवढी वर्ष काम केल्याने पचन ,रक्ताभिसरण, मज्जासंस्था काम कमी करू लागतात .सांध्यामधले वंगण कमी होते ,सांधे चालताना कटकट वाजू लागतात ,मणक्याच्या गाद्या झिजतात ,त्यामुळे कंबरदुखी ,हातापायाला मुंग्या येणे यासारख्या समस्या वाढू लागतात.
पचन संस्थेचे काम कमी ,डायबेटिससारखे आजार आणि हालचालींवर मर्यादा यामुळे गॅसेस ,पोट साफ न होणे यासारख्या तक्रारी वाढू लागतात .मेंदूमधील पेशींमध्ये पण झीज होऊ लागल्याने कंपवात ,विसराळूपणा ,(Parkinson's/Alzheimer's disease)चिडचिडेपणा वाढू लागतो.
महिलांमध्ये menopause ( महिना बंद झाल्यावर) लठ्ठपणा, सांध्यांचे विकार ,स्लिपडिस्क यासारखे आजार बळावू लागतात ,.दिवसा वेळ असल्याने झोप घेतली जाते व रात्रीची झोप कमी होऊन शरीराचे गणित बिघडते.

आता बघू मानसिक अवस्थेकडे
वयाच्या उमेदीत केलेले काम आठवून आपल्याला त्याप्रमाणे काही करता येत नाही त्यामुळे एक प्रकारची चिडचिड निर्माण होते .मुलं-मुली करतीसवरती झाल्याने त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ लागतात आणि वृद्धांचा इगो थोडासा हर्ट होऊ लागतो.
नवीनच घरी आलेल्या सुनेच्या हाती सगळं कसं सोपववायचं ??आपला घरावरचा हक्क तर निघून जाणार नाही ना ??या भावनेने सासवा चिंतित होऊ लागतात.
मुले-मुली त्यांच्या उद्योग-धंद्यात ,नातवंडं शाळेत मग अशा अवस्थेत आम्हाला कोण विचारणार ??आपल्या प्रॉपर्टी चे पुढे काय होणार?? याने अधिक चिंतित असुरक्षित होऊ लागतात .
डॉक्टर हे तर सगळे आम्हाला माहित आहे पण करायचं काय ???
तर बघूया आपण काय काय करू शकतो??

सर्वप्रथम वयाने वृद्ध असलो तरी मनाने तरुण राहणे गरजेचे आहे पण तरुण प्रमाणे काही धाडसी करायला जायचा प्रयत्न करू नका हा.
आयुर्वेदानुसार निसर्गतः या वयात वाताधिक्य असते त्यामुळे वाताचे शमन करण्याचे प्रयत्न केले पाहिजे.जेवणामध्ये पचायला हलका आहार घेतला पाहिजे .जेवताना गरम पाण्याचा वापर करायला हवा .मिठाचे ,तळलेले पदार्थ टाळायचा प्रयत्न करावा. शक्यतो रात्रीचा मांसाहार टाळावा. जेवणामध्ये तूप, दूध (गायीचे )यांचा समावेश करावा .
शरीराला झेपेल असा व्यायाम करावा .अवघड योगासने मार्गदर्शनाशिवाय करू नयेत प्राणायाम ध्यान रोजच्यारोज करावे.
आयुर्वेदातील शिरोधारा, शिरोबस्ती ,एकांगधारा बस्ती यासारखे उपचार सांध्यांना ताकद देऊ शकतात , शरीराला चैतन्य देऊ शकतात.वैद्यांच्या सल्ल्याने असे उपचार वर्षातून एक-दोनदा करून घ्यावेत. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेच्या वेळेवर न चुकता घ्यावीत . आपल्याला वाटते म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद किंवा कमी करू नयेत.
दुपारी न झोपता त्यावेळेस वाचन, लेखन असे काही उपक्रम करावे. नातवंडांना शेजारच्या मुलांना गोष्टी सांगाव्यात त्याने मुलांचेही मन रमेल आणि आपलाही वेळ जाईल.रात्री नीट झोप घ्यावी.
शारीरिक दृष्ट्या तर फिट झालो पण मनाचं काय ???
आला दिवस आपला समजून जगायला शिकले पाहिजे .मुलं-मुली कर्तुत्ववान झाल्यावर त्यांच्या निर्णयांमध्ये लुडबूड न करता त्यांना गरज वाटेल तेव्हा मार्गदर्शन करावे. आपले अनुभव सांगून त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे. सासवांनी देखील हाच मार्ग स्वीकारावा. आपण सत्ता चालवत नसून घर चालवत आहोत आणि त्याची जबाबदारी दुसऱ्याकडे देण्यात कमीपणा समजू नये .काही चुका होत असतील त्यावर टोमणे न मारता त्या व्यक्तीला समजावून सांगितले तर घरातील वाद कमी होतील आणि नातेही बहरत जाईल.
रिटायरमेंट नंतरचा वेळ वृद्धाश्रम, अनाथाश्रम स्वयंसेवी संस्थांना देऊन आपल्या कौशल्याचा, ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग समाजासाठी करू शकतो. सध्या तरी एवढेच पुरे ना??? चला तर मनाने तरुण होऊया आणि आपले जीवन चैतन्यमय करूया.

डॉ. तन्मय विजय दांडेकर
आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सक
7507856795

Deerghayu Ayurveda                                                            Dr.Dandekar's Deerghayu Ayurveda & Panchak...
30/08/2024

Deerghayu Ayurveda

Dr.Dandekar's Deerghayu Ayurveda & Panchakarma Centre

Address

Shop No 7 , Apex Tower , Tulinj Road , Nalasopara East
Nala Sopara
401209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Dandekar's Deerghayu Ayurveda & Panchakarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Dandekar's Deerghayu Ayurveda & Panchakarma Centre:

Share

Category