02/11/2025
शासन उदारहस्ते ₹१० लाख ते ₹२२लाखापर्यंत मदत करतयं तरीही मूळ रोगापासून/ पुढील उपचारापासून किंवा दुष्परिणामापासून सुटका होत नसल्यामुळेच या प्रचंड महागड्या उपचारानंतरही रुग्ण व नातेवाईक यांची सुटका होईल अशी स्थिती नसते.
या महागड्या उपचाराचा खर्च शासन करत असो/इन्शुरन्स,विमा कंपनी करत असो किंवा रुग्ण स्वतःचेच पैसे खर्च करून उपचार घेत असला तरीही
एवढे महागडे उपचारानंतरही आराम नसेल तर असे का होतयं? किंवा यानंतर आयुर्वेदामधे यावर काही उपाय आहेत का? याची चौकशी अनेकदा होते.
रोगावर उपचार ही आजची फॅशन झालीयं
आणि
त्यातल्यात्यात शासकिय योजनेतून किंवा इन्शुरन्स विमा कंपनीकडून उपचाराचा खर्च वसूल करून उपचार करून घेण्याची अनेकांची मानसिकता आहे
आणि
याच मानसिकतेतूनच नवा धंदा सुरू होतो
तरीही
शेवटी सर्व त्रास रुग्णालाच होतो हे रुग्णालाच समजते
आणि
होत असलेल्या त्रासातून सुटका करण्यासाठीच रुग्ण स्वतःचेच शरीरावर असंख्य चुकीचेच प्रयोग करून आयुर्वेदिय पांचभौतिक सुपरस्पेशालिटी चिकित्सा -लाईफस्टाईलमॅनेजमेंट चे मार्गदर्शन घेण्यासाठी येतो.
या सर्वच उपचारानंतरही रुग्ण व रुग्णाचे शरीर रोगावर नियंत्रण मिळवून रुग्णाला आराम देण्यात यशस्वी होते हे रुग्णालाच समजते आणि
रोग निर्माण करणाऱ्या, रोग वाढवणाऱ्या, रोग बरा होऊ न देणाऱ्या #निदानसेवनाचे कार्याची विषपरीक्षा घेतल्यानंतर उपरती झालेला रुग्ण #निदानपरिवर्ज्यन पूढे आयुष्यभर करतोच
#निदानपरिवर्ज्यन हीच मूळ चिकित्सा असून रोग निर्माण करणाऱ्या, रोग वाढवणाऱ्या, रोग बरा होऊ न देणाऱ्या सर्वच गोष्टी काटेकोरपणे टाळून रोगावर नियंत्रण मिळवून रुग्णालाच यापूर्वीच केलेल्या चुकीचेच गोष्टी समजतात.
रोग निर्माण करणाऱ्या, रोग वाढवणाऱ्या, रोग बरा होऊ न देणाऱ्या गोष्टी काटेकोरपणे बंद करणे हाच मुख्य उपचार असून सर्वच रुग्ण सुरुवातीपासूनच हाच मुख्य उपचार टाळत असल्यामुळेच अत्यंत महागडे उपचार करून ही रुग्णाची त्रासातून मुक्तता होत नसल्यामुळेच रुग्ण या महागड्या उपचारानंतरही
👉सर्वाधिक यशस्वी आयुर्वेदिय #पांचभौतिक_सुपरस्पेशालिटी_लाईफस्टाईलमॅनेजमेंट #स्वानुभुत_आयुर्वेदिय_जीवनशैली चे चिकित्सा घेऊन रोगाचे त्रासातून आराम मिळवतो.
परंतु
रोग निर्माण करणाऱ्या, रोग वाढवणाऱ्या, रोग बरा होऊ न देणाऱ्या सर्वच गोष्टी काटेकोरपणे टाळून रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच रोगावर नियंत्रण मिळवून शरीराचे नुकसान टाळणे हीच खरी व योग्य पद्धती आहे.
👉✅️ऑनलाईन कन्सल्टींग✅️ कुरिअरने औषधे✅️ 👈
*आहार की औषधे?*
न चाहारसमं किंचिद् भेषज्यमुपलभ्यते।
शक्यते ऽप्यन्नमात्रेणनरः कर्तु निरामयः ॥
भेषजोनोपयन्नोऽपि निराहारो न शक्यते।
तस्माभ्दिषग्भिराहारो महाभैषज्यमुच्यते ॥
👉योग्य आहारासमान कोणतेही औषध नाही.
👉केवळ योग्य आहारानेच अनेक रोग बरे करणे शक्य आहे.
👉सर्वोत्तम औषधेसुद्धा योग्य आहारावाचून रोग बरे करू शकत नाहीत.
👉म्हणून योग्य आहार हेच सर्वोत्तम औषध आहे.
👉✅️सर्वोत्तम औषधेसुद्धा योग्य आहारावाचून रोग बरे करू शकत नाहीत.✅️👈
फक्त ६ते१२महिन्यातच फरक अनुभवा
फक्त ६ते१२महिन्यातच रोगावर यशस्वी नियंत्रण मिळविण्यासाठी मार्गदर्शन
फक्त ६ते१२महिन्यातच रोगावर यशस्वी मात करण्यासाठीच मार्गदर्शन
#स्वानुभुत_आयुर्वेदिय_जीवनशैली
कृपया अधिक माहितीसाठी *97655 16755✅ वर संपर्क* करून नांवनोंदणी करून
*सर्व रिपोर्टस् इ. च्या झेरॉक्सप्रत सोबत घेवून* ✅
*कृपया अपॉईंटमेंट घेवून प्रत्यक्ष भेटा*
* #अपॉईंटमेंट घेतलेल्या✅ रुग्णांनी तपासणी/फेरतपासणीसाठी 👉सोमवार ते शुक्रवार 👉सकाळी7 ते सकाळी11.30 दरम्यान 👉उपाशीपोटी✅ काहीही न खातापिता यावे✅( By Appointment Only).*
✅वैद्य दत्तात्रय माळी✅
*पुणे*
(*T&C Apply)
🙏धन्यवाद🙏
https://wa.me/c/919765516755
#महाराष्ट्र
#आयुर्वेद
#पुणे #मुंबई #नाशिक #नागपूर #कोल्हापूर #सोलापूर
#स्त्रीरोग #गर्भाशयवाचवा #स्वास्थ #लाईफस्टाईल
*👉सर्वच रोग निर्माण करणाऱ्या, 👉रोग वाढवणाऱ्या, 👉रोग बरा होऊ न देणाऱ्या 👉 सर्वच १००+ अपथ्याचे❌ नकळतपणे होणारे सेवन बंद करणेसाठी मार्गदर्शन✅*
*👉रोग होऊ न देणाऱ्या, 👉रोग वाढू न देणाऱ्या, 👉रोग बरा करणाऱ्या पथ्याचे✅ सेवन करणेसाठी मार्गदर्शन*